अ‍ॅपशहर

... म्हणून कपिल शर्मा समीक्षकांवर वैतागला

कॉमेडियन कपिल शर्माचा नुकताच येऊन गेलेला ‘फिरंगी’ सिनेमा दोनच दिवसात सपशेल आपटला. या सिनेमावर समीक्षकांनी नाहक टीका केल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही, असं कपिल म्हणतोय.

Maharashtra Times 21 Dec 2017, 4:00 am
कॉमेडियन कपिल शर्माचा नुकताच येऊन गेलेला ‘फिरंगी’ सिनेमा दोनच दिवसात सपशेल आपटला. या सिनेमावर समीक्षकांनी नाहक टीका केल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही, असं कपिल म्हणतोय. ‘इंग्रजी शाळांत शिकलेले चार-पाच समीक्षक आपली मतं प्रेक्षकांवर थोपतात, याचं मला खूप दुःख होतं. मला वाटतं, सिनेमा आधी जनतेनंच पाहायला हवा. या समीक्षकांमुळे चांगला, निखळ मनोरंजन करणारा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही’, असं तो म्हणतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज