उन्हाळा संपला तरी लोकांचं आंब्यांवरचं प्रेम काही कमी होत नाही. अभिनेता सुबोध भावेनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका बूमरँग व्हिडीओमधून हे दिसून आलं. त्याच्या एका जवळच्या मित्रासोबत त्यानं हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये सुबोधच्या हातात केळ्यांनी भरलेलं ताट आणि मित्राच्या हातात खूप आंब्यांनी भरलेलं ताट होतं. 'जळगावचं केळं की कोकणचा आंबा? काय आहे सुपरकडक?' असं सुबोधनं चाहत्यांना विचारलं असता अनेकांनी कोकणच्या आंब्यालाच पसंती दिली.
आंबाच बेस्ट
उन्हाळा संपला तरी लोकांचं आंब्यांवरचं प्रेम काही कमी होत नाही. अभिनेता सुबोध भावेनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका बूमरँग व्हिडीओमधून हे दिसून आलं. त्याच्या एका जवळच्या मित्रासोबत त्यानं हा व्हिडीओ शेअर केला होता.
Maharashtra Times 7 Jun 2018, 4:00 am