रवीना टंडनचा ‘मातृ’ प्रदर्शित झाला आणि एरवी केवळ सोशल मीडियावर असणारी रवीना मीडियासमोर आली. ‘मातृ’ सिनेमावर अनेकांनी नाकं मुरडली. त्याचा समाचार घेण्यासाठी तिने थेट मनेका गांधींना पत्र लिहिलं. ‘महिलांना त्रास देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई व्हायला हवी. ‘मातृ’ सिनेमा न आवडणं म्हणजे यात नक्की काहीतरी गडबड आहे. याचा छडा लागायला हवा’, असं तिनं लिहिलं होतं. मनेका यांनीही रवीनाला पत्र लिहून, अशा घटनांमुळे आपण स्वतः चिंतेत आहोत, असं सांगितलंय.
काय गडबड आहे?
रवीना टंडनचा ‘मातृ’ प्रदर्शित झाला आणि एरवी केवळ सोशल मीडियावर असणारी रवीना मीडियासमोर आली. ‘मातृ’ सिनेमावर अनेकांनी नाकं मुरडली.
Maharashtra Times 27 Apr 2017, 3:33 am