अ‍ॅपशहर

लेखन सुरू

ऋतू असं तिच्या भूमिकेचं नाव असून वृत्तपत्र-मासिकांसाठी प्रेम व नातेसंबंध या विषयांवर ती लेख लिहिताना दिसेल.

Maharashtra Times 13 Sep 2017, 12:48 am
'शोधलं की सापडतं' या संवादामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मयुरी वाघ आता लेखनाकडे वळणार आहे. होय, हे खरंय. खऱ्या आयुष्यात नव्हे, तर ती मालिकेत लेखिकेच्या भूमिकेत दिसेल. 'लव्ह लग्न लोचा'मध्ये एका लेखिकेच्या भूमिकेत ती एंट्री घेणार आहे म्हणे. ऋतू असं तिच्या भूमिकेचं नाव असून वृत्तपत्र-मासिकांसाठी प्रेम व नातेसंबंध या विषयांवर ती लेख लिहिताना दिसेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज