आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारा अनुराग कश्यपनं अलीकडेच आणखी एका वादाला तोंड फोडलंय. क्रीडाक्षेत्रामध्ये चालणाऱ्या राजकारणावर त्यानं बोचरी टिका केलीय. ‘भारतामध्ये खेळाडूंना मिळालेल्या पदकांपेक्षा त्यांच्यावर होणाऱ्या सिनेमांची संख्याच जास्त आहे. इथले राजकारणी खेळाडूला कुठल्याही स्पर्धेला पोहचण्याआधीचं मानसिकरित्या मारून टाकतात’, असं तो म्हणतो. आगामी ‘मुक्काबाज’ या चित्रपटाचा दाखला देत तो हे बोलत असल्याचं दिसून येतं.
नवा ‘मुक्का’
आपल्या बिनधास्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असणारा अनुराग कश्यपनं अलीकडेच आणखी एका वादाला तोंड फोडलंय. क्रीडाक्षेत्रामध्ये चालणाऱ्या राजकारणावर त्यानं बोचरी टिका केलीय.
Maharashtra Times 13 Dec 2017, 12:46 am