‘पिया अलबेला’ मालिकेतून पदार्पण केलेल्या अक्षय म्हात्रेची सध्या इंडस्ट्रीत खूप चर्चा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अक्षयनं आपली लाइफस्टाइलच बदललीय म्हणे. कोणत्याही पार्ट्या, समारंभ किंवा चित्रपटांना तो हल्ली जात नाही. इतकंच नव्हे, तर नेरूळ सोडून तो गोरेगावला भाड्यानं फ्लॅट घेऊन राहायला आलाय. त्यानं वजनही आठ किलोंनी घटवलं आहे.
पार्ट्यांवर काट
‘पिया अलबेला’ मालिकेतून पदार्पण केलेल्या अक्षय म्हात्रेची सध्या इंडस्ट्रीत खूप चर्चा आहे. आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अक्षयनं आपली लाइफस्टाइलच बदललीय म्हणे.
Maharashtra Times 17 May 2017, 12:24 am