प्रत्येक माणसात एखादा न्यूनगंड असू शकतो. तो दूर करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. कवी-गायक पियुष मिश्रा यांनाही काही न्यूनगंड होता आणि तो दूर करण्यासाठी त्याने मार्ग स्वीकारला तो अभिनयाचा. शायरी आणि वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणाईत लोकप्रिय असलेला पियुष मिश्रा याने सिनेमांबरोबरच काही नाटकांमध्येही काम केलं आहे. 'एक काळ असा होता की, तेव्हा माझ्याकडे कोणी बघतही नव्हतं. माझ्यात असलेले कलागुण लोकांसमोर यावेत म्हणून मी नाटक राजपुत्राची भूमिका साकारली. ती लोकांना आवडली आणि तिथून त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली' असं पियुष सांगतो.
म्हणून अभिनयात पडलो
शायरी आणि वेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे तरुणाईत लोकप्रिय असलेला पियुष मिश्रा याने सिनेमांबरोबरच काही नाटकांमध्येही काम केलं आहे. 'एक काळ असा होता की, तेव्हा माझ्याकडे कोणी बघतही नव्हतं. माझ्यात असलेले कलागुण लोकांसमोर यावेत म्हणून मी नाटक राजपुत्राची भूमिका साकारली. ती लोकांना आवडली आणि तिथून त्याच्या करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली' असं पियुष सांगतो.
Maharashtra Times 24 Oct 2016, 12:12 am