‘सिटी लाईट्स’ या चित्रपटानंतर राजकुमार रावनं सहकलाकार पत्रलेखाशी खरंखुरं लग्न केल्याचं अनेकांना वाटलं होतं. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघं एकत्र आहेत. पण त्यांचं प्रत्यक्ष शुभमंगल मात्र झालं नव्हतं. अखेर यावर्षी ते लग्नाचा बेडीत अडकणार असल्याचं बोललं जातंय. मात्र खुद्द राजकुमार याबाबत सांगतो, की 'आम्हाला अजिबात लगीनघाई नाही. सध्या तरी आम्ही दोघं अधिकाधिक काम करण्यावर भर देतोय. आमच्या कुटुंबियांनीही आम्हाला वेळ दिलाय.'
लगीनघाई बिलकूल नाही!
मात्र खुद्द राजकुमार याबाबत सांगतो, की 'आम्हाला अजिबात लगीनघाई नाही. सध्या तरी आम्ही दोघं अधिकाधिक काम करण्यावर भर देतोय. आमच्या कुटुंबियांनीही आम्हाला वेळ दिलाय.'
Maharashtra Times 13 Jul 2017, 12:09 am