अ‍ॅपशहर

​ लगीनघाई बिलकूल नाही!

मात्र खुद्द राजकुमार याबाबत सांगतो, की 'आम्हाला अजिबात लगीनघाई नाही. सध्या तरी आम्ही दोघं अधिकाधिक काम करण्यावर भर देतोय. आमच्या कुटुंबियांनीही आम्हाला वेळ दिलाय.'

Maharashtra Times 13 Jul 2017, 12:09 am
‘सिटी लाईट्स’ या चित्रपटानंतर राजकुमार रावनं सहकलाकार पत्रलेखाशी खरंखुरं लग्न केल्याचं अनेकांना वाटलं होतं. गेल्या पाच वर्षांपासून हे दोघं एकत्र आहेत. पण त्यांचं प्रत्यक्ष शुभमंगल मात्र झालं नव्हतं. अखेर यावर्षी ते लग्नाचा बेडीत अडकणार असल्याचं बोललं जातंय. मात्र खुद्द राजकुमार याबाबत सांगतो, की 'आम्हाला अजिबात लगीनघाई नाही. सध्या तरी आम्ही दोघं अधिकाधिक काम करण्यावर भर देतोय. आमच्या कुटुंबियांनीही आम्हाला वेळ दिलाय.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज