अभिनेता रणदीप हुडा आपल्या वेगवेगळ्या विधानामुळे चर्चेत असतो. आता एका मुलाखतीदरम्यान भारतात महिलांना मिळणाऱ्या वागणुकीवर तो बोललाय. तो म्हणतो, आज आपण २१ व्या शतकात आहोत. असं असूनही आजही मुलींना आपल्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये करिअर करता येत नाही. इतकच नव्हे तर आपल्याकडे आपण महिलांना पिंंजऱ्यात ठेवलेल्या पाळीव र्पाण्यापमाणे वागवतोय. हे भयंकर असून, आता काळ बदललाय. याचा विचार आपण करायला हवा. समाज सुधारायचा असेल तर आधी महिलांना चांगली वागणूक द्यायला हवी. त्याच्या या विधानावर अजून तरी वाद उठलेले नाहीत.
आता जरा सावरा
समाज सुधारायचा असेल तर आधी महिलांना चांगली वागणूक द्यायला हवी. त्याच्या या विधानावर अजून तरी वाद उठलेले नाहीत.
Maharashtra Times 11 Apr 2017, 12:13 am