सिनेमा आता केवळ फँटसी राहिलेला नाही, तो अधिकाधिक वास्तववादी होत चालला आहे. हे मत आहे अभिनेत्री भूमी पेडणेकरचं. 'टाइम्स नेटवर्क इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव'मध्ये बोलताना तिनं हे सांगितलं. 'आजचा प्रेक्षक हा फँटसीमध्ये गुंतणारा नसून, त्याला खऱ्याखुऱ्या गोष्टी मोठ्या पडद्यावर बघायच्या आहेत. सिनेमातले हिरो-हिरोईन असले, तरी ते परफेक्ट असून नकोयत. आपण कुणीही परफेक्ट नसतोच. त्यामुळे मी देखील फार मसालापट करण्यापेक्षा वास्तववादी सिनेमे करण्याला पसंती देते', असं ती म्हणाली.
फँटसीपेक्षा रिअॅलिटी हवी
सिनेमा आता केवळ फँटसी राहिलेला नाही, तो अधिकाधिक वास्तववादी होत चालला आहे हे मत आहे अभिनेत्री भूमी पेडणेकरचं...
महाराष्ट्र टाइम्स 18 Dec 2019, 10:21 am