अ‍ॅपशहर

फँटसीपेक्षा रिअॅलिटी हवी

सिनेमा आता केवळ फँटसी राहिलेला नाही, तो अधिकाधिक वास्तववादी होत चालला आहे हे मत आहे अभिनेत्री भूमी पेडणेकरचं...

महाराष्ट्र टाइम्स 18 Dec 2019, 10:21 am
सिनेमा आता केवळ फँटसी राहिलेला नाही, तो अधिकाधिक वास्तववादी होत चालला आहे. हे मत आहे अभिनेत्री भूमी पेडणेकरचं. 'टाइम्स नेटवर्क इंडिया इकोनॉमिक कॉनक्लेव'मध्ये बोलताना तिनं हे सांगितलं. 'आजचा प्रेक्षक हा फँटसीमध्ये गुंतणारा नसून, त्याला खऱ्याखुऱ्या गोष्टी मोठ्या पडद्यावर बघायच्या आहेत. सिनेमातले हिरो-हिरोईन असले, तरी ते परफेक्ट असून नकोयत. आपण कुणीही परफेक्ट नसतोच. त्यामुळे मी देखील फार मसालापट करण्यापेक्षा वास्तववादी सिनेमे करण्याला पसंती देते', असं ती म्हणाली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhumi

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज