लग्न म्हणजे आपल्याकडचा एकदम संवेदनशील विषय. मुलीही आता लग्नाबाबत त्यांचे विचार खुलेपणानं व्यक्त करू लागल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाचंच घ्या. 'भारतीय पेहरावापेक्षा पाश्चिमात्य कपड्यांमध्ये मला जास्त आरामदायी वाटतं तर त्यात काय चुकीचं आहे? यामुळे मी शादी मटेरियलमध्ये बसत नाही का?' असा रोखठोक प्रश्न तिनं विचारला आहे. व्हीजे बानीपासून अनेकांनी यावर आपलं बिनधास्त मत सोशल मीडियावर व्यक्त केलंय. लग्न करताना चौकटीबाहेरचा विचार करा, असं रिचाचं म्हणणं आहे.
शादी मटेरिअल नाही?
लग्न म्हणजे आपल्याकडचा एकदम संवेदनशील विषय. मुलीही आता लग्नाबाबत त्यांचे विचार खुलेपणानं व्यक्त करू लागल्या आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढाचंच घ्या. 'भारतीय पेहरावापेक्षा पाश्चिमात्य कपड्यांमध्ये मला जास्त आरामदायी वाटतं तर त्यात काय चुकीचं आहे? यामुळे मी शादी मटेरियलमध्ये बसत नाही का?'
Maharashtra Times 15 Nov 2017, 9:29 am