'बँकचोर'च्या प्रदर्शनानंतर रितेश देशमुख सध्या एकदम गायब झालाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील सिनेमाची त्याची तयारी खूप जोरात सुरू आहे. त्यामुळे हल्ली रितेश पार्टीज किंवा इव्हेंट्सना वगैरे फारसा दिसत नाही. अर्थात, सोशल मीडियावर मात्र तो सक्रिय आहे. तो रोज पोस्ट करत असलेल्या सुविचारांची कायम चर्चा होत असते. सन्मानाची ताकद व्यक्त करताना रितेश लिहितो, 'कामाप्रती निष्ठा ठेवली तर लोक सन्मान देतील'. हे बाकी एकदम खरं आहे, नाही का?
…तर सन्मान मिळेल!
सन्मानाची ताकद व्यक्त करताना रितेश लिहितो, 'कामाप्रती निष्ठा ठेवली तर लोक सन्मान देतील'. हे बाकी एकदम खरं आहे, नाही का?
Maharashtra Times 3 Aug 2017, 12:18 am