अ‍ॅपशहर

एकच पेहराव २० दिवस

सेटवर दर दोन-चार तासांनी कपडे बदलणारे कलाकार तुम्हाला माहिती असतील. पण टीव्हीस्टार शिवांगी जोशीला सलग २० दिवस एकच कॉस्च्युम घालावा लागला. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेतल्या विवाहाच्या प्रसंगासाठी तिनं हे केलंय. याचं चित्रीकरण अलीकडेच राजस्थानातल्या बिकानेरच्या लालगड किल्ल्यात पार पडलं.

Maharashtra Times 22 Mar 2017, 9:03 am
सेटवर दर दोन-चार तासांनी कपडे बदलणारे कलाकार तुम्हाला माहिती असतील. पण टीव्हीस्टार शिवांगी जोशीला सलग २० दिवस एकच कॉस्च्युम घालावा लागला. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’ मालिकेतल्या विवाहाच्या प्रसंगासाठी तिनं हे केलंय. याचं चित्रीकरण अलीकडेच राजस्थानातल्या बिकानेरच्या लालगड किल्ल्यात पार पडलं. 'हा विवाहसोहळा एकदम आलिशान होता. त्यात वधूचा पेहराव मी २० दिवस वापरला असून, त्यामुळे मला बोहल्यावर चढण्याचा अनुभव घेता आला' असं शिवांगी सांगते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज