वरुण धवननं दिल्लीत नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्वांसमोर आणण्यासाठी एक मास्क घातलेला खास सेल्फी काढलाय. याबद्दल तो सांगतो, ‘मी कोणालाच याबद्दल दोष देत नाही. कारण इतरांप्रमाणेच मीसुद्धा प्रदूषणासाठी तितकाच जबाबदार आहे. पण, आता एकमेकांवर आणि सरकारी धोरणांवर आरोप लावण्याऐवजी आपण स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची गरज आहे’. फोटोसोबतच या पोस्टमध्ये वरुणनं ‘गो ग्रीन’चा मंत्रही दिला.
म्हणून काढला सेल्फी
आता एकमेकांवर आणि सरकारी धोरणांवर आरोप लावण्याऐवजी आपण स्वत:मध्ये काही महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची गरज आहे’. फोटोसोबतच या पोस्टमध्ये वरुणनं ‘गो ग्रीन’चा मंत्रही दिला.
Maharashtra Times 10 Nov 2017, 12:09 am