विद्या बालननं करिअर आणि संसार यांच्यातला समतोल चांगला राखला आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, नवरा आणि निर्माता सिद्धार्थ रॉय-कपूरसोबत काम न करण्याचा घेतलेला निर्णय असल्याचं समजतं. 'एकत्र काम न करण्याचं आम्ही आधीच ठरवलं होतं. कारण पती-पत्नीच्या नात्यामध्ये आम्ही काम आणू इच्छित नव्हतो’ असं ती म्हणते. नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ नये यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदाच झाल्याचं विद्याचं म्हणणं आहे.
समतोल राखला
नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव येऊ नये यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा फायदाच झाल्याचं विद्याचं म्हणणं आहे.
Maharashtra Times 29 Apr 2017, 12:09 am