मधुमक्षिका पालन योजना : कशी होते लाभार्थ्यांची निवड?
केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने देशात विविध योजना राबवत आहे. त्यामधील बहुतांश योजना आजही सुरू आहेत. अशा योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज वाटपही करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे मधुमक्षिका पालन योजना.
देशातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने देशात विविध योजना राबवत आहे. त्यामधील बहुतांश योजना आजही सुरू आहेत. अशा योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज वाटपही करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे मधुमक्षिका पालन योजना. केंद्र सरकारच्या वतीने या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अशी ही मधुमक्षिका योजना नक्की काय आहे, या योजनेचा तपशिल, तिचे फायदे, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशा आदीसंबंधी माहिती या लेखातून तुम्हाला मिळणार आहे.
मधुमक्षिका पालन योजनेचा तपशिल
कशी होते लाभार्थ्यांची निवड?
मधुमक्षिका पालन योजनेद्वारे आयोजित प्रशिक्षणाची माहिती वृत्तपत्रांतून दिली जाते. त्यानंतर नाबार्ड, नेहरू युवा केंद्र, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक वित्त व विकास मंडळ, महिला मंत्रालयाकडे आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर महिला, बेरोजगार युवक, आदिवासी, दारिद्यरेषेखालील व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.
मधुमक्षिका पालनाचे फायदे
मधमाशी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो. मधमाशीपालन समूह किंवा व्यक्तीद्वारे सुरू करता येते. बाजारात मध आणि मेणाची मागणी खूप जास्त आहे. या व्यवसायाद्वारे प्रशिक्षणार्थी मध, मेण तसेच रॉयल जेली उत्पादन, परागकण, मौनी विष मिळवू शकतात. मधमाशीपालन कमी उत्पन्न देणाऱ्या शेतातही केले जाऊ शकते. जेथे मेणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते. मधमाशी पालनासोबतच त्याचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. इतर शेती अत्पन्नातही वाढ होते.
कसे मिळते कर्ज?
मधुमक्षिका पालन योजनेंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून २ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. त्यापैकी एकूण खर्चाच्या ६५ टक्के कर्ज शासनाकडून आणि २५ टक्के अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे दिले जाते. त्यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्यास केवळ १० टक्के रक्कम गुंतवावी लागेल. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात ५० मधमाशांचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
मधुमक्खी पालन योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान ८वी उत्तीर्ण असावा. या योजनेंतर्गत मधमाशी पालनाचे काम केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
काय पाहिजेत कागदपत्रे?
केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने देशात विविध योजना राबवत आहे. त्यामधील बहुतांश योजना आजही सुरू आहेत. अशा योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज वाटपही करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे मधुमक्षिका पालन योजना.
देशातील गरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांच्या मदतीने देशात विविध योजना राबवत आहे. त्यामधील बहुतांश योजना आजही सुरू आहेत. अशा योजनांतर्गत शेतकऱ्यांना कृषी आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज वाटपही करण्यात येत आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी केंद्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे, जिचे नाव आहे मधुमक्षिका पालन योजना. केंद्र सरकारच्या वतीने या योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत ५०० कोटी रुपयांचे कर्जवाटपाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अशी ही मधुमक्षिका योजना नक्की काय आहे, या योजनेचा तपशिल, तिचे फायदे, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशा आदीसंबंधी माहिती या लेखातून तुम्हाला मिळणार आहे.
मधुमक्षिका पालन योजनेचा तपशिल
Name | मधुमक्षिका पालन योजना |
Launched by | केंद्र सरकार |
Beneficiaries | देशातील शेतकरी |
Objective | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे |
Official website |
कशी होते लाभार्थ्यांची निवड?
मधुमक्षिका पालन योजनेद्वारे आयोजित प्रशिक्षणाची माहिती वृत्तपत्रांतून दिली जाते. त्यानंतर नाबार्ड, नेहरू युवा केंद्र, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक वित्त व विकास मंडळ, महिला मंत्रालयाकडे आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. त्यानंतर महिला, बेरोजगार युवक, आदिवासी, दारिद्यरेषेखालील व्यक्तींना प्राधान्य दिले जाते.
मधुमक्षिका पालनाचे फायदे
मधमाशी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर लाभार्थी कमी वेळेत अधिक नफा मिळवू शकतो. मधमाशीपालन समूह किंवा व्यक्तीद्वारे सुरू करता येते. बाजारात मध आणि मेणाची मागणी खूप जास्त आहे. या व्यवसायाद्वारे प्रशिक्षणार्थी मध, मेण तसेच रॉयल जेली उत्पादन, परागकण, मौनी विष मिळवू शकतात. मधमाशीपालन कमी उत्पन्न देणाऱ्या शेतातही केले जाऊ शकते. जेथे मेणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ शकते. मधमाशी पालनासोबतच त्याचा पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होतो. इतर शेती अत्पन्नातही वाढ होते.
कसे मिळते कर्ज?
मधुमक्षिका पालन योजनेंतर्गत मधमाशी पालनासाठी सरकारकडून २ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. त्यापैकी एकूण खर्चाच्या ६५ टक्के कर्ज शासनाकडून आणि २५ टक्के अनुदान खादी ग्रामोद्योग विभागाद्वारे दिले जाते. त्यामुळे या उद्योगासाठी लाभार्थ्यास केवळ १० टक्के रक्कम गुंतवावी लागेल. केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात ५० मधमाशांचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
मधुमक्खी पालन योजनेचा लाभ देशातील शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदार किमान ८वी उत्तीर्ण असावा. या योजनेंतर्गत मधमाशी पालनाचे काम केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
काय पाहिजेत कागदपत्रे?
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- बँकेचे पास बुक
- मोबाइल क्रमांक
- पासपोर्ट साइज फोटो