अ‍ॅपशहर

सारे भारतीय माझेच; ट्विटवर प्रत्युत्तर

‘सर्व भारतीय हे माझेच आहेत,’ असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे. मुस्लिमांच्या व्हिसाला प्राधान्य देत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांच्यावर ट्विटरवरून करण्यात आला होता.

Maharashtra Times 22 Jan 2017, 1:04 am
नवी दिल्ली : ‘सर्व भारतीय हे माझेच आहेत,’ असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले आहे. मुस्लिमांच्या व्हिसाला प्राधान्य देत असल्याचा आरोप सुषमा स्वराज यांच्यावर ट्विटरवरून करण्यात आला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम all indians are important for me says sushma swaraj
सारे भारतीय माझेच; ट्विटवर प्रत्युत्तर


‘मोदीजी सुषमा स्वराज केवळ मुस्लिमांना व्हिसा देण्याला प्राधान्य देतात. स्वराज यांच्याकडून हिंदूंना भारताच्या व्हिसासाठी मात्र त्रास दिला जातो. हे अत्यंत दुर्दैवी आहे,’ असे ट्विट हिंदू जागरण या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आले होते. या ट्विटला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. हिंदू जागरण या ट्विटर खात्याकडून करण्यात आलेल्या ट्विटला सुषमा स्वराज यांनी त्वरित आणि जोरदार प्रत्युत्तर दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज