नवी दिल्ली : मुख्य न्यायाधीशांकडून मिळालेला अहवाल पाहता जम्मू-काश्मीरमधील लोकांना काश्मीर उच्च न्यायालयाशी संपर्क साधणे कठीण झाले आहे, या दाव्याला कोणतीही पुष्टी मिळत नाही, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदविले. 'जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडून मिळालेला अहवाल तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ नाही,' असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
दावा फोल
मुख्य न्यायाधीशांकडून मिळालेला अहवाल पाहता जम्मू-काश्मीरमधील लोकांना काश्मीर उच्च न्यायालयाशी संपर्क साधणे कठीण झाले आहे, या दाव्याला कोणतीही पुष्टी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2019, 4:00 am