चेन्नई : चेन्नईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ५० वाघिणींची पहिली रेल्वे अडीच लाख लिटर पाणी घेऊन शुक्रवारी दाखल झाली असली, तरी हे पाणी शहरवासीयांची तहान भागविणार कसे, हा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या शहराला प्रतिदिन किमान ५२ कोटी ५० लाख लिटर पाण्याची गरज आहे. सध्या राज्य सरकारने पाणी घेऊन येणाऱ्या पाण्याच्या चार रेल्वेंची नियोजन केले आहे.
चेन्नईत जलरेल्वे दाखल
चेन्नईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ५० वाघिणींची पहिली रेल्वे अडीच लाख लिटर पाणी घेऊन शुक्रवारी दाखल झाली असली, तरी हे पाणी शहरवासीयांची तहान ...
महाराष्ट्र टाइम्स 14 Jul 2019, 5:52 am