राष्ट्रीय राजधानी परिसरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेली सम-विषम क्रमांकाच्या नंबरप्लेटनुसार वाहने पार्किंगची योजना १५ नोव्हेंबरनंतरही सुरू राहण्याची शक्यता असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ही योजना ४ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू करण्यात आली आहे. गरजेनुसार हा कालावधी वाढवला जाणार आहे. शेजारी राज्यांत तण जाळल्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात भर पडत असल्याकडेही केजरीवाल यांनी लक्ष वेधले आहे.
सम-विषम योजना सुरू राहील
राष्ट्रीय राजधानी परिसरातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे दिल्लीमध्ये लागू करण्यात आलेली सम-विषम क्रमांकाच्या नंबरप्लेटनुसार वाहने ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2019, 4:00 am