बेंगळुरू : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविषयी (सीएए) सामान्य जनतेमध्ये गोंधळाचे वातातवरण निर्माण करून, हा मुद्दा राजकीय करण्याचा काही पक्षांचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केला. हा गोंधळ दूर करणे, हे सरकारचे व सत्ताधारी पक्षाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सीएए’चा गोंधळ दूर करा
नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविषयी (सीएए) सामान्य जनतेमध्ये गोंधळाचे वातातवरण निर्माण करून, हा मुद्दा राजकीय करण्याचा काही पक्षांचा प्रयत्न आहे, असा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Mar 2020, 4:00 am