नवी दिल्ली: शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच मोठी शुभवार्ता जाहीर करेल, असे भाजपच्या शेतकरी शाखेचे अध्यक्ष विरेंद्र सिंग मस्त यांनी शुक्रवारी सांगितले. 'ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केद्र सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. आता शेतकऱ्यांची भरभराट व्हावी यासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे,' असे ते म्हणाले. मात्र, त्याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
शेतकऱ्यांसाठी ‘मोठी शुभवार्ता’?
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच मोठी शुभवार्ता जाहीर करेल, असे भाजपच्या शेतकरी शाखेचे अध्यक्ष विरेंद्र सिंग मस्त यांनी शुक्रवारी ...
30 19 Jan 2019, 4:00 am