अ‍ॅपशहर

पंडितांची निदर्शने

काश्मीरमधून निर्वासित झाल्याच्या घटनेला २९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काश्मिरी पंडितांच्या एका गटाने शनिवारी येथील राजभवनासमोर निदर्शने केली.

30 20 Jan 2019, 1:43 am
जम्मू : काश्मीरमधून निर्वासित झाल्याच्या घटनेला २९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काश्मिरी पंडितांच्या एका गटाने शनिवारी येथील राजभवनासमोर निदर्शने केली. काश्मीर खोऱ्यात पंडितांच्या परतीसाठीची ब्लू-प्रिंट तयार करावी आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार करावा, ही या गटाची प्रमुख मागणी होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kashmiri pandits protest outside raj bhavan in jammu
पंडितांची निदर्शने


'ऑल स्टेट काश्मिरी पंडित कॉन्फरन्स' या संघटनेच्या वतीने ही निदर्शने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष रविंदर मीना यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज