नवी दिल्ली : विकासकामांसाठी २०१४पासून एक कोटी झाडे तोडल्यावरून काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारवर हल्ला चढविला असून, भारतीय जनता पक्षामुळे आपले भविष्य अंधकारात जाणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 'वृक्ष हे आपले जीवन आहे,' 'ऑक्सिजन' असे असतानाही मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत १,०९,७५,८४४ झाडे पाडली, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणजित सूरजेवाला यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
‘मोदी सरकारने एक कोटी झाडे तोडली’
विकासकामांसाठी २०१४पासून एक कोटी झाडे तोडल्यावरून काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारवर हल्ला चढविला असून, भारतीय जनता पक्षामुळे आपले भविष्य अंधकारात ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jul 2019, 4:00 am