नवी दिल्ली : भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी निवडणूक-पूर्व युती करायची असेल तर, त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे वर्तन अंगीकारावे लागले, असे मत शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी व्यक्त केले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या 'न्युजमॅन : ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
'भाजपला गरज 'वाजपेयी टच'ची'
भाजपला २०१९च्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी निवडणूक-पूर्व युती करायची असेल तर, त्यांना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे वर्तन अंगीकारावे लागले, असे मत शिरोमणी अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी व्यक्त केले आहे.
Maharashtra Times 10 Aug 2018, 12:46 am