नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष आपला राष्ट्रीय दर्जा गमाविण्याची शक्यात व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. २०१४मध्ये जालेल्या लोकसभा निवडणुकीनंतरच कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपला राष्ट्रीय दर्जा गमाविण्याची वेळ आली होती. मात्र २०१६मध्ये निवडणूक आयोगाने आपल्या नियमांमध्ये दुरुस्ती केल्याने ते बचावले.
राष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार?
लोकसभा निवडणुकीतील निकाल पाहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष आपला राष्ट्रीय दर्जा गमाविण्याची शक्यात व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स 17 Jul 2019, 4:00 am