काँग्रेस आणि इतर पक्षांच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे वाया गेलेल्या २३ दिवसांचे वेतन न घेण्याचे एनडीएच्या खासदारांनी ठरवले आहे. विरोधी पक्षांना खजील करण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली. संसदेतील तिढ्याला काँग्रेसच जबाबदार असून, या पक्षाचे लोकशाहीविरोधी राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
एनडीए खासदारांचा वेतनत्याग
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे वाया गेलेल्या २३ दिवसांचे वेतन न घेण्याचे एनडीएच्या खासदारांनी ठरवले आहे...
Maharashtra Times 5 Apr 2018, 5:00 am