बेंगळुरू : अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्याची सुनावणी बुधवारी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील निर्णय राखून ठेवला असला तरी, 'अयोध्येतील जागा रामजन्मभूमी ठरविण्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही', असे वक्तव्य भाजपचे वरिष्ठ नेते आणि कर्नाटकचे पर्यटन मंत्री सी. टी. रवी यांनी गुरुवारी केले.
‘रामजन्मभूमी ठरविण्यासाठी पुराव्याची गरज नाही’
अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन खटल्याची सुनावणी बुधवारी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील निर्णय राखून ठेवला ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2019, 4:00 am