नवी दिल्ली : 'कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास काश्मीरमधील बहुसंख्य नागरिकांचा पाठिंबा आहे, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे,' असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला. पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणू नयेत, यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असेही डोवाल या वेळी म्हणाले.
‘बहुसंख्य काश्मिरी ‘३७०’च्या विरोधात’
'कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास काश्मीरमधील बहुसंख्य नागरिकांचा पाठिंबा आहे, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे,' असा विश्वास राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी व्यक्त केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Sep 2019, 2:00 am