अ‍ॅपशहर

तृतीयपंथीयांच्या हक्काचे विधेयक कॅबिनेटकडे

तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देणारे विधेयक सामाजिक न्याय मंत्रालयाने कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले आहे...

Maharashtra Times 19 Mar 2018, 3:27 am
नवी दिल्ली : तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क मिळवून देणारे विधेयक सामाजिक न्याय मंत्रालयाने कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवले आहे. संसदीय समितीने सुचविलेल्या नऊ दुरुस्त्या विधेयकात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तृतीयपंथ या संकल्पनेची व्याख्याही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या गटाने विधेयकावर चर्चा केली असून, विधेयकाबाबत सुचविलेल्या सूचना त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. आता ते कॅबिनेटकडे पाठवण्यात येईल.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Untitled-1



महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज