कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या चार सदस्यांच्या शिष्टमंडळाला लखनौ विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशात नागरिकत्व कायद्याला विरोध करताना मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांची भेट शिष्टमंडळ घेणार होते. राज्यसभेचे खासदार नदिमूल हक यांनी सांगितले, की त्यांच्यासह इतर सदस्यांनी विमानतळावर धरणे आंदोलन केले.
‘तृणमूल’चे नेते ताब्यात
तृणमूल काँग्रेसच्या चार सदस्यांच्या शिष्टमंडळाला लखनौ विमानतळावर ताब्यात घेण्यात आले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 4:00 am