वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतरही विरोधी पक्षांच्या भेटीगाठीचे सत्र सोमवारी सुरूच होते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी चर्चा केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन संभाव्य सरकार तयार करण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या शक्यतांची चर्चा या वेळी केल्याचे समजते. भाजपला दूर सारून महाआघाडी करून केंद्रात सरकार स्थापन करण्याबाबत अंदाजे दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपप्रणित 'एनडीए'ला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानंतरही विरोधी पक्षांच्या भेटीगाठीचे सत्र सोमवारी सुरूच होते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी चर्चा केली. भाजपला सत्तेपासून दूर ठेऊन संभाव्य सरकार तयार करण्यासाठी काय करता येईल याबाबतच्या शक्यतांची चर्चा या वेळी केल्याचे समजते. भाजपला दूर सारून महाआघाडी करून केंद्रात सरकार स्थापन करण्याबाबत अंदाजे दोन्ही नेत्यांमध्ये ४५ मिनिटे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.