कोलकाता : दिवंगत आसामी गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर देण्यात आलेला 'भारतरत्न' किताब नागरिकत्व विधेयकाविरोधात परत करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला आहे. चालू महिन्यात याच मुद्द्यावरून प्रसिद्ध मणिपुरी चित्रपट दिग्दर्शक अरिबम श्याम शर्मा यांनी पद्मश्री परत करण्याची घोषणा केली होती.
भारतरत्न परत करणार?
दिवंगत आसामी गायक भूपेन हजारिका यांना मरणोत्तर देण्यात आलेला 'भारतरत्न' किताब नागरिकत्व विधेयकाविरोधात परत करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला ...
MT 12 Feb 2019, 4:00 am