श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून स्थानबद्ध असलेल्या पाच राजकीय नेत्यांची गुरुवारी सुटका करण्यात आली. यात तीन माजी आमदारांचा समावेश आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अल्ताफ कालू, शौकत गनाई आणि पीडीपीचे निजामउद्दीन भट हे तीन माजी आमदार आणि श्रीनगरचे माजी महापौर सलमान सगर व पीडीपीचे नेते मुख्तार बंध यांचीही मुक्तता करण्यात आली आहे.
काश्मीरमधील पाच नेत्यांची सुटका
कलम ३७० रद्द केल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून स्थानबद्ध असलेल्या पाच राजकीय नेत्यांची गुरुवारी सुटका करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 4:00 am