नगर : अवजड वाहनांना शहरबंदी असली, तरी ही वाहने शहरात प्रवेश करत असल्याने अपघात होऊन नागरिकांना जीव गमावावे लागत आहेत. जड वाहने शहरात येऊ नयेत, म्हणून उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत पोलिस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अभिमन्यू जाधव, प्रा. अमिता अकोलकर, प्रा. संतोष भळगट, भावेश विराणी, सागर शिंदे, इमरान तांबटकर, अॅड. विक्रम वाडेकर, ऋषिकेश करमाळकर उपस्थित होते.
‘शहरातील अवजड वाहतूक बंद करा’
अवजड वाहनांना शहरबंदी असली, तरी ही वाहने शहरात प्रवेश करत असल्याने अपघात होऊन नागरिकांना जीव गमावावे लागत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jan 2020, 4:00 am