अ‍ॅपशहर

पी. विठ्ठल यांना पुरस्कार

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा यंदाचा रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार कवी पी विठ्ठल यांच्या 'शल्य एक मी' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे...

Maharashtra Times 26 May 2018, 4:00 am

औरंगाबाद: दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा यंदाचा रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कार कवी पी. विठ्ठल यांच्या 'शल्य एक मी' या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे शनिवारी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख पाच हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज