औरंगाबाद : रमजानच्या पवित्र महिन्यात वीजपुरवठा नियमित राहणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तांत्रिक कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास ते भारनियमन समजू नये. विजेची कमतरता नाही. त्यामुळे रमजाच्या काळात कुठेही भारनियमन करण्यात येऊ नयेत, असे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.
‘रमजान’मध्ये भारनियम नाही
रमजानच्या पवित्र महिन्यात वीजपुरवठा नियमित राहणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली...
Maharashtra Times 21 May 2018, 4:00 am