कोल्हापूर : राज्य सरकारच्या 'उच्चदाब वितरण प्रणाली'या योजनेव्दारे वीजजोडणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या जोडणीचा मान कंदलगाव येथील शेतकरी पांडूरंग भाऊ रणदिवे यांना मिळाला. त्यांच्या कूपनलिकेतील तीन अश्वशक्तीच्या पंपासाठी महावितरणने २५ केव्हीए क्षमतेचे स्वतंत्र रोहित्र उभारुन जोडणी पूर्ण केली. अशा अनेक जोडण्या पूर्णत्वास जात असून शेतकऱ्यांन स्वतंत्र रोहित्र मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
कृषीपंप जोडणी
राज्य सरकारच्या 'उच्चदाब वितरण प्रणाली'या योजनेव्दारे वीजजोडणीला सुरुवात झाली आहे...
Maharashtra Times 14 Dec 2018, 4:00 am