अ‍ॅपशहर

२८ थकबाकीदारांची कनेक्शन तोडली

थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने या महिन्यात २८ थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली...

Maharashtra Times 23 Mar 2018, 1:36 pm
कोल्हापूर: थकीत पाणीपट्टी वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने या महिन्यात २८ थकबाकीदारांची नळ कनेक्शन तोडली. ७ ते २२ मार्च या कालावधीत ३८४ थकबाकीदारांकडून ६५ लाख ४८ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. ७ हजार ७८९ थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the connection of 28 defaulters has been broken
२८ थकबाकीदारांची कनेक्शन तोडली


ताराबाई पार्क, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, महाराष्ट्रनगर, कळंबा, आपटेनगर, लक्षतीर्थ वसाहत रिंगरोड, फुलेवाडी, रंकाळा परिसर, शिवाजी पेठ परिसरातील हौसाबाई नरके, चंद्रभागा जाधव, रेखा कांबळे, दीपक पाटील, अशोक हेरडे, अभिजित ठेंगेकर, प्रकाश हेडकाळे, पुष्पाराय सोडभिसे, मुरलीधर टोणे, शेवंता टोणे, बाळासाहेब कारंडे, अंकुश कुंभार, बाळु सुभे, आनंदा भाट, नामदेव सुतार, मधुकर नडाळे, बाजीराव शिंदे, अरुण शिंदे, मंगला मांडवकर, रघुनाथ सुतार, दुर्योधन बाटले या थकबाकीदारावर कारवाई करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज