मुंबई: करोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत असली तरी, या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. आज दिवसभरात राज्यात दीडशे नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं आता करोनाबाधितांचा आकडा १०१८वर गेला आहे. मुंबईत ११६ नवे रुग्ण सापडले आहेत.
करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारची चिंतेतही भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात १५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत ११६ रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता हजाराच्या वर पोहोचला आहे. दिवसभरात राज्यातील १५० जणांचे चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत.
लॉकडाऊनसंबंधी निर्णय स्थिती पाहून: CM
केशरी कार्डधारकांना सरकारचा मोठा दिलासा
काम करताना किंचाळण्याची गरज नसते: रोहित
दिवसभरात करोनारुग्ण कुठे? किती?
मुंबई - ११६
पुणे - १८
अहमदनगर - ३
बुलडाणा - २
ठाणे - २
नागपूर - ३
सातारा -१
औरंगाबाद - ३
रत्नागिरी - १
सांगली - १
पुणे: ससूनमध्ये आणखी तिघांचा करोनानं मृत्यू
PM केअर्स फंड PMNRFमध्ये वळता करा: गांधी
७९ रुग्ण करोनामुक्त
राज्यात ७९ करोनाबाधितांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील ३१, पुणे - १४, पुणे ग्रामीण - १, पिंपरी-चिंचवड - ११, नवी मुंबई- ३, कल्याण-डोंबिवली-६, अहमदनगर- १, अहमदनगर ग्रामीण - १, पनवेल - १, औरंगाबाद - १, नागपूर - ४, यवतमाळ - ३, रत्नागिरी - १, उल्हासनगर - १ अशा एकूण ७९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं राज्य सरकारची चिंतेतही भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात १५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकट्या मुंबईत ११६ रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा आता हजाराच्या वर पोहोचला आहे. दिवसभरात राज्यातील १५० जणांचे चाचणी अहवाल करोनाकरिता पॉझिटिव्ह आले आहेत.
लॉकडाऊनसंबंधी निर्णय स्थिती पाहून: CM
केशरी कार्डधारकांना सरकारचा मोठा दिलासा
काम करताना किंचाळण्याची गरज नसते: रोहित
दिवसभरात करोनारुग्ण कुठे? किती?
मुंबई - ११६
पुणे - १८
अहमदनगर - ३
बुलडाणा - २
ठाणे - २
नागपूर - ३
सातारा -१
औरंगाबाद - ३
रत्नागिरी - १
सांगली - १
पुणे: ससूनमध्ये आणखी तिघांचा करोनानं मृत्यू
PM केअर्स फंड PMNRFमध्ये वळता करा: गांधी
७९ रुग्ण करोनामुक्त
राज्यात ७९ करोनाबाधितांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील ३१, पुणे - १४, पुणे ग्रामीण - १, पिंपरी-चिंचवड - ११, नवी मुंबई- ३, कल्याण-डोंबिवली-६, अहमदनगर- १, अहमदनगर ग्रामीण - १, पनवेल - १, औरंगाबाद - १, नागपूर - ४, यवतमाळ - ३, रत्नागिरी - १, उल्हासनगर - १ अशा एकूण ७९ जणांना घरी सोडण्यात आले आहे.