निकाल जाहीर झाले असले तरी जवळपास जाहीर झालेल्या सर्वच निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना न मिळाल्याने गुणपत्रिकेअभावी अनेक विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण धोक्यात आले आहे. दरम्यान, लवकरात लवकर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिला.
निकाल बातमी जोड
निकाल जाहीर झाले असले तरी जवळपास जाहीर झालेल्या सर्वच निकालांच्या गुणपत्रिका अद्याप विद्यार्थ्यांना न मिळाल्याने गुणपत्रिकेअभावी अनेक ...
Maharashtra Times 14 Jul 2018, 4:00 am