रस्त्यांच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणे शक्य नसल्यास ते वृक्ष मुळासकट काढून शहराबाहेर त्या वृक्षांचे पुनर्रोपण करावे. पर्यावरणाचे हित पाहता सजीव सृष्टीसाठी वृक्षांची गरज असताना निष्पाप नागरिकांचा बळी जाता कामा नये. आपण मुख्यमंत्री या नात्याने सरकारच्या वतीने उच्च न्यायालयास विनंती करून शहरातील जीवघेणे वृक्ष तातडीने हटवावेत. शहरातील जनतेच्या वतीने आपण आमची मागणी उच्च न्यायालयात त्वरित सरकारच्या वतीने मांडावी व नाशिककरांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा या पत्रात व्यक्त केली आहे.
रस्त्यांच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणे शक्य
रस्त्यांच्या मधोमध असलेले वृक्ष तोडणे शक्य नसल्यास ते वृक्ष मुळासकट काढून शहराबाहेर त्या वृक्षांचे पुनर्रोपण करावे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Jun 2019, 4:00 am