अ‍ॅपशहर

कोणी लुटली इमानदारीची जहागिरी?

इमानदारीचे गोडवे गाणारी हीच ती मानवी वस्ती, जिने आता जगणे मुश्कील केलेय, अशी भावना तर या श्वानकुलात बळावली नसेल ना?

Maharashtra Times 12 Dec 2017, 4:00 am
नाशिक ः ही आहेत गिरणारे परगण्यातील कुत्री. मानवी वस्तीकडे असा कटाक्ष टाकत आहे, जणू हक्काची जागा हिरावलीय. इमानदारीचे गोडवे गाणारी हीच ती मानवी वस्ती, जिने आता जगणे मुश्कील केलेय, अशी भावना तर या श्वानकुलात बळावली नसेल ना? माणसांनाच माणसं ओळखू येईना, कोण चोर नि कोण साव. तिथे या श्वानांची तरी काय चूक. मात्र, एकमेकांवर भुंकणारी ही श्वानांची फौज इमानदारीची जहागिरी लुटल्यागत जणू एकवटलीय. माणसांच्या मनात नाही, पण या श्वानांच्या नजरेत तरी ही मानवी वस्ती सामावली असेल ना?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज