अ‍ॅपशहर

शेतकऱ्याची आत्महत्या

कळवण येथील शेतकरी भगवान जगन्नाथ पगार (वय ५५) यांनी कर्जाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.

Maharashtra Times 20 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, कळवण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmer suicide in kalwan
शेतकऱ्याची आत्महत्या


कळवण येथील शेतकरी भगवान जगन्नाथ पगार (वय ५५) यांनी कर्जाला कंटाळून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी दोन मुले सून नातवंडे दोन बंधू असा मोठा परिवार आहे, नापिकी व ट्रान्स्पोर्ट व्यवसायात आलेल्या अपयशाने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. भगवान पगार अल्पभूधारक शेतकरी असून, शेतमालाला भाव मिळत नसल्याने दोन एकर शेती त्यांनी विकली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज