अ‍ॅपशहर

चारा जळाला

दुष्काळामुळे जनावरांसाठी चाऱ्यासाठी सर्वांची वणवण सुरू असताना नांदगावनजीक खिर्डी येथे चारा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विजेचा धक्का लागून ...

Maharashtra Times 18 Oct 2018, 4:00 am

मनमाड : दुष्काळामुळे जनावरांसाठी चाऱ्यासाठी सर्वांची वणवण सुरू असताना नांदगावनजीक खिर्डी येथे चारा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विजेचा धक्का लागून तब्बल दोन ट्रॉली चारा खाक झाला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास खिर्डी येथे ही घटना घडली. शेतकरी भावराव मते यांनी बाहेर गावाहून चारा मागवला होता. मात्र तो जनावरांपर्यंत पोहोचण्याआधीच खाक झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज