पाणीटंचाईचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि भर पावसाळ्यात सतरा ते अठरा दिवसांनी पाणीपुरवठा होणाऱ्या मनमाड शहरात शुक्रवारी रात्री चार ते पाच तास झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रामगुळणा व पांझण नदीला तब्बल दहा वर्षांनंतर महापूर आला. अनेक घरांत, दुकानांत पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
वृत्त...२