आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप काही आमदारांची तिकिटे कापणार असल्याच्या चर्चा सध्या झडत आहेत. त्यापार्श्वभूमीवर आपले काय होणार, या प्रश्नाने आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप चिंतातूर झालेले नसावेत ना? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील या लोकप्रतिनिधींच्या मुद्रा टिपल्या आहेत सतीश काळे यांनी.
आम्हा चिंतेने ग्रासले...
आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप काही आमदारांची तिकिटे कापणार असल्याच्या चर्चा सध्या झडत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 4:00 am