मुंबई : भाजपने चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार मंत्रीपदे द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी मुंबईत केली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांच्या सुरुची शासकीय निवासस्थानी आठवले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे उपस्थित होते.
मित्र पक्षांना चार कॅबिनेट पदे हवीत : आठवले
भाजपने चार मित्र पक्षांना प्रत्येकी एक याप्रमाणे चार मंत्रीपदे द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी गुरुवारी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2019, 4:00 am