मुंबई : हिरे व्यापाऱ्यांवर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणात खंडणी, हत्येसह अन्य गंभीर गुन्हे नोंद असलेल्या फजल-ऊर-रेहमान सिद्धिकी याचा ताबा मिळविण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले आहे. फजल-ऊर-रेहमान सिद्धिकी या गुंडाने संघटीत गुन्हेगारी टोळी उभी करून देशभरात गंभीर गुन्ह्यांची मालिका घडवली. भारत-नेपाळ सीमेवर सन २००६मध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो तिहार आणि गुजरात येथील साबरमती कारागृहात होता.
फजल सिद्धिकी ताब्यात
हिरे व्यापाऱ्यांवर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आलेल्या प्रकरणात खंडणी, हत्येसह अन्य गंभीर गुन्हे नोंद असलेल्या फजल-ऊर-रेहमान सिद्धिकी याचा ताबा ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Nov 2019, 4:00 am