मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामांन्य जनतेकडून पैसे वसूल करुन तेच पैसे अनुदानाच्या शुद्ध नावाखाली जनतेला देऊन फसवत आहे. दुष्काळाचा गंभीर प्रश्न असुनही राज्य सरकार कोणतेच ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. सरकारकडून पावसाच्या ऐवजी फक्त घोषणांचा पाऊस पडत आहे. पावसाअभावी पीके जळून खाक झाली आहेत तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आले आहे.
जोड बीड
मराठवाड्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून केंद्र आणि राज्य सरकार सर्वसामांन्य जनतेकडून पैसे वसूल करुन तेच पैसे अनुदानाच्या शुद्ध नावाखाली ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2019, 4:00 am